उस्मानाबाद जिल्हा आजपासून अनलॉक ; जिल्हाधिकारी ने केली नवीन नियमावली जाहीर

 उस्मानाबाद जिल्हा आजपासून अनलॉक ; जिल्हाधिकारी ने केली नवीन नियमावली जाहीर,

 *अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद*,







उस्मानाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजारपेठ सुरु राहण्याबाबत घोषणा केली असून त्यानुसार राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे . यानंतर आता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नियमावली जाहिर केली असून ती आज, 3 ऑगस्ट पासून लागू होणार आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या